Marathi Biodata Maker

कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात

Webdunia
मंगळवार, 5 एप्रिल 2022 (11:46 IST)
बीडच्या (Beed)अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जोदरार धडक दिली. या भीषण अपघातात  2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान  झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून कारच्या चालकाचे गाडीवरीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक दिली.
 
यावेळी कारने त्या चौघांनाही जवळपास 100 मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी वय 28 , लहू बबन काटुळे वय 30 हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी वय 47, उद्धव निवृत्ती दोडतले वय 50 आणि कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान ग्रामस्थांनी तात्काळ जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले .  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

बिर्याणीत जास्त मीठ टाकल्यामुळे मुंबईत पतीने पत्नीला मारहाण करून ठार मारले

नवनीत राणा यांच्या अधिक मुले जन्माला घालण्याच्या विधानावर काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला

नितीन गडकरी यांनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली, म्हणाले-तीन दिवसही दिल्लीत राहू शकत नाहीत

Bank Holidays देशातील या राज्यांमध्ये बँका पाच दिवस बंद राहणार

देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंचे पगार अडीच पट वाढले, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments