Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरांची संख्या झाली कमी,मात्र आश्चर्यकारक सत्य आल बाहेर

Webdunia
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:15 IST)
काही दिवसांपासून लोणावळा शहर आणि आसपासच्या परिसरातअचानकपणे गुरांची संख्या घटू लागलीय.त्यामुळे जनावरे गायब झाली कुठे? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. मात्र आता त्याचा उलगडा झालाय.गुरांच्या तस्करीसाठी एक टोळीच सक्रिय झालीय.मात्र गुरं चोरणा-या टोळीचा कारनामा समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. 
 
या घटनेत गुरांना खायला देण्याच्या निमित्तानं ही व्यक्ती त्यांच्याजवळ जाते आणि भुलीचं इंजेक्शन देते. ही टोळी भटक्या जनावरांना आपलं लक्ष्य करतेय.भूलीचं इंजेक्शन दिल्यानंतर या जनावरांना गाडीत भरलं जातं.हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर गुरं पळवणा-या टोळीविरोधात लोणावळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ही जनावरं कत्तलखान्यात नेली जात असावीत असा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत निधन

केजरीवालांच्या पराभवानंतर संजय राऊत अण्णा हजारेंवर का कडाडले

LIVE: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे मुंबईत निधन

उद्धव ठाकरे एकला चलो'च्या रणनीतीपासून यू-टर्न घेणार महापालिका निवडणुका एकत्र लढवणार!

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 31 नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments