Marathi Biodata Maker

12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के, तर 29 टक्के शाळांचा निकाल शून्य

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2022 (15:25 IST)
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली. आज दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन (Online result) निकाल पाहता येणार आहे. यंदाचा 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
 
राज्यातील 22 हजार 921शाळामधून 16 लाख 38हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 29 टक्के शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. यंदाही दहावी परीक्षेत कोकण  विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नाशिक  विभागाचा आहे.
 
राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार आहे.
 
राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के
 
कोकण - 99.27 टक्के
पुणे- 96.96 टक्के
कोल्हापूर - 98.50 टक्के
अमरावती - 96.81 टक्के
नागपूर - 97 टक्के
लातूर - 97.27 टक्के
मुंबई - 96.94 टक्के
नाशिक - 95.90 टक्के
औरंगाबाद - 96.33 टक्के

online result -
//www.mahresult.nic.in
//www.hscresult.mkcl.org
https://hsc.mahresults.org.in
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

मानसिक छळाला कंटाळून नागपूरमधील 29 वर्षीय कबड्डीपटू किरणची आत्महत्या

"शारीरिक संबंध ठेवल्यास मी पगार वाढवीन"; अधिकाऱ्याच्या त्रासला कंटाळून कंत्राटी नर्सने केले विष प्राशन

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

पुढील लेख
Show comments