Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'पन्नास खोके, चिडलेत बोके' या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमला

Webdunia
गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (13:26 IST)
विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज (25 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी झाली.
 
सकाळी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी पोस्टरबाजी केली तर आता विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे.
 
पन्नास खोके चिडलेत बोके, ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा, बलात्काऱ्यांचा सत्कार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून निघाला.
 
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमधील सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

संबंधित माहिती

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

पुढील लेख
Show comments