Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रिमंडळात या वाडप्यांची गरज नाही; सदाभाऊंचा टोला

sadabhau khot
Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2022 (13:06 IST)
मुंबई : राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट आले आहे. आज शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करुन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.
 
राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट आले आहे. आज शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची घोषणा करुन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.
 
शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये मतदानाचा हक्क दिल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
 
जनतेच्या हिताचे निर्णय या दोन माणसांनी घेतले. ४० मंत्री हे मंत्रिमंडळात असतात. पण आता या वाडप्यांची गरज दिसत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच चांगले निर्णय घेतले आहेत. हे या निर्णयातून समजून येत आहे. त्यामुळे ही दोन माणसं सुद्धा महाराष्ट्राला पोटभर जेवायला वाढू शकतात”, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी शिंदे आणि फडणवीस यांचे कौतुक केले आणि ४० आमदारांना वाडप्यांची उपमा दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कामरा वादानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

महाराष्ट्रात ईव्ही वाहने करमुक्त होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

परभणी : कुलरमध्ये करंट उतरल्याने दोन महिलांचा वेदनादायक मृत्यू

LIVE: भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सीरियातून धमकीचा फोन आला

बँक सर्व्हर डाउन, UPI पेमेंटमध्ये विलंब होत असल्याने ग्राहक त्रस्त

पुढील लेख
Show comments