Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू

Webdunia
रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:02 IST)
अहमदनगर श्री गौंदा येथे राहणाऱ्या मित्राला सोडण्यासाठी निघालेल्या मित्रांचा उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिन्ही मित्रांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राहुल आळेकर, केशव सायकर, आणि आकाश खेतमाळीस असे या मयत झालेल्या मित्रांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि आकाश हे दोघे केशव ला सोडण्यासाठी कारने काष्टीला निघाले असता हॉटेल अनन्या जवळ हा अपघात झाला. 
 
श्री गौंदा ते दौंड रास्ता सिमेंट काँक्रीट असल्याने वाहनांचा वेग जास्त आहे. या टाळक्यात साखर कारखाना असल्यामुळे सध्या गळीत हंगाम सुरु असल्याने वाहनांची वाहतूक सुरूच असते. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मागील बाजूस रिफ्लेक्टेर नसल्याने अपघात जास्त होत आहे. यांची कार ऊसाच्या ट्रेलर ला मागून धडकली धडक एवढी जोरदार होती की तिघांचा जागीत मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही.  

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments