Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ३ ठार

Webdunia
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (13:47 IST)
रायगड – मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि नारळ वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचाऱादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढले.
 
दरम्यान, मुंबईकडे निघालेला नारळाचा ट्रक तीव्र उतारावरून लोखंडी कॉईल घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून धडकला. यामध्ये पुढील ट्रकचा अगदी चेंदा-मेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुण्यात धनकवडीत चहाच्या दुकानाला आग, एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू

दावोसमध्ये झालेल्या 51 पैकी 17 करारांना मिळाली मंजुरी,फडणवीस मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

म्यानमारनंतर आता टोंगामध्ये भूकंप, रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रता त्सुनामीचा इशारा

LIVE:मुंबईत मराठी बोलली पाहिजे, अन्यथा... मराठी भाषेच्या आदरा बद्दल राज ठाकरेंचा इशारा

मुंबईत मराठी बोलली पाहिजे, अन्यथा... मराठी भाषेच्या आदरा बद्दल राज ठाकरेंचा इशारा

पुढील लेख
Show comments