Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (11:32 IST)
समृद्धी महामार्गावर कार ने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. 
उभ्या कंटेनरला समृद्धी महामार्गावर भरधाव येणाऱ्या कार ने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.मयत तिघे जालना जिल्ह्यातील आहे.  

सदर घटना समृद्धी महामार्गावर धोत्रे ग्राम पंचायतीच्या हद्दीत घडलाय आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. शिर्डीच्या दिशेने  भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाला उभ्या कंटेनरच्या अंदाज आला नाही आणि कार ने जोरदार धडक दिली . या अपघातात तिघांचा मृत्यू  झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, आणि भाऊसाहेब पैठणे अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही नवी योजना काय आहे?

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या

तेलंगणा मध्ये काचेच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार, 15 जखमी

IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC फायनलचे नवीन नियम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये पेटवली सिगारेट, स्मोक सेन्सर सक्रिय, गुन्हा दाखल

IND W vs SA W: शेफाली वर्मा, कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावणारी महिला खेळाडू बनली,मंधानासोबत विक्रमी केली भागीदारी

Bomb Threat: विस्ताराच्या केरळ-मुंबई विमानात बॉम्बची धमकी

पुणे बार प्रकरण: पुणे बार प्रकरणात नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक

श्रीलंका पोलिसांनी 60 भारतीय नागरिकांना अटक केली, कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments