Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधनादिवशी मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू

Webdunia
Wardha News वर्ध्या येथे घडलेल्या एक दुर्देवी घटनेत मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज बुधवारी सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली. 
 
अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) आणि सुरेश झिले (33) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
 
सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जात असताना ही घटना घडली. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावण्यासाठी तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25 फूट उंचीचा होता. झेंडा वरती चढवत असताना झेंड्याच्या लोखंडी खांबाचा तोल सुटून शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवर पडला, ज्यामुळे तिघांनाही विजेचा धक्का लागला आणि तीनही तरुण विद्युत प्रवाहाचा जोरात झटका लागल्याने मंदिराच्या शेडवर पडले. 
 
या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

LIVE: रणबीर इलाहाबादियाला फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटातील २० आमदारांची सुरक्षा काढून घेतली

मनू भाकरने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

पुढील लेख
Show comments