suvichar

माझा शहरासाठी उपयोग करून घ्या – आयुक्त तुकाराम मुंढे

Webdunia
गुरूवार, 21 जून 2018 (17:24 IST)
इथे आहे तोवर माझा उपयोग करून घ्या आपण शहर योग्य पद्धतीने सुधारित करू. पुणे येतील नागरिक आता मी नाही म्हटल्यावर मुंढेच चांगले होते असे म्हणत आहेत. त्यामुळे माझ्याकडून कामे करवून घ्या असे नाशिकचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनी कार्यक्रमात स्पष्ट केले.सोबत न्यायालयातील माफिनाम, पळून परत आलेले अभियंते, कामाचा ताण सोबत अनेक अनेक खुलासे करत त्यांनी गौप्यस्फोट केले आहेत. प. सा. नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेच्या ५४वे पुष्प गुंफतांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी"महानगर प्रशासन, शासन व नागरिक" या विषयावर नागरिकांशी मुक्त संवाद साधला. तुकाराम मुंढे अनेक ठिकाणी अधिकारी म्हणून जातात आणि मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे ते संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत.
 
मुंढे पुढे म्हणाले की “मी लॉन्स वर कारवाई केली म्हणून नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोज्यावर चर्चा करता, हिशेब मांडता मग टेंडर काढताना आजवर झालेल्या भ्रष्टाचारावर का नाही बोलत? असा प्रश्न विचारून नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुख्य माध्यमांना थेट धारेवर धरले होते.
 
अनेक निविदा 40% अधिक दराने काढल्या जातात होत्या. त्या योग्य दरात देउन कामे दिली गेल्याने मनपाचे पैसे वाचले आहेत याबद्दल मात्र चर्चा होत नाही. मी कर भरतो म्हणून मला काय मिळाले हे विचारणे चुकीचे असून सजग आणि विवेकी माणसेच शहराच्या शाश्वत विकासाचा विचार करतील, असेही मुंढे म्हणाले आहेत. त्यांनी विवध प्रश्नांना उत्तरे दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments