Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एटीएस ने मराठवाड्यात पकडलेल्या चार काश्मिरी तरुणांनाचे पुढे काय झाले

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (16:57 IST)
जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर या शहरातून संशयास्पदरित्या फिरत असल्याने लातूरच्या दहशतवादविरोधी पथकाने तात्काळ यंत्रणा राबवून जम्मू-काश्मिरच्या चार तरुणांना अटक केली होती. त्यांची ३० तास कसून चौकशीही करण्यात आली चौकशीअंती हे चारही तरुण जम्मू-काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातून वर्गणी गोळा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणांनी जम्मू-काश्मिर ते नांदेड आणि नांदेड ते अहमदपूर असा प्रवास करत एक तरुण उदगीर तर तीन तरुण अह्मदपूर शहरात दखल झाले होते. त्यांचे आधारकार्ड, फोटो जप्त करण्यात आले असून त्यांच्या मोबाईल सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. तसेच अन्य कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर त्यांची रवानगी काश्मिर राज्यात करण्यात आली असून यासंदर्भात लातूर पोलीस काश्मिर येथील पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी दिली आहे. या तरुणात शबीर अहमद, अब्दुल रजाक, सलील अहमद, इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments