Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

History
Webdunia
शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (11:27 IST)
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजर करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल, डंपरखाली चिरडण्याची धमकी दिली

कल्याण अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोपी विशाल गवळीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

DC vs MI Playing 11: मुंबई जिंकण्याचा प्रयत्न करत दिल्लीच्या आव्हानाला समोर जाईल,संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

ISL Cup: मोहन बागान सुपर जायंटने बेंगळुरू एफसीचा 2-1 असा पराभव केला, आयएसएल कप जिंकला

SRH vs PBKS : हैदराबाद कडून पंजाबचा आठ गडी राखून पराभव

पुढील लेख
Show comments