शरद पौर्णिमेला शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजा करावी. पांढरे चंदन, अक्षता, बेलपत्र, आकड्याची फुलं आणि मिठाईचा नैवेद्य दाखवून या सोप्या शिव मंत्र चा जाप करुन जीवनात शुभता यावी यासाठी प्रार्थन करावी-
हे शिव मंत्र मृत्यु भय, दारिद्रय आणि हानी याहून रक्षा करणारे मानले गेले आहे-