गुलमर्ग येथे दुसर्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरला हिवाळी गेम्सचा बालेकिल्ला बनवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. 2 मार्च रोजी होत असलेल्या या खेळांमध्ये 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे खेळाडू सहभागी होत आहेत.
पंतप्रधान मोदींनी वर्च्युअल भाषणात सांगितले, "आंतरराष्ट्रीय हिवाळी खेळांमध्ये भारताची उपस्थिती नोंदवणे आणि जम्मू-काश्मीरला हिवाळी गेम्सचा बालेकिल्ला बनवण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे."