Marathi Biodata Maker

सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Webdunia
मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या,मात्र याचा महिला, शेतकरी आणि इतर वर्गाना दिलासा मिळाला आहे का ? हे पाहावे लागेल. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ट्विट केले आहे.
 
देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणतात, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण यांचे खूप खूप आभार, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments