Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आषाढी एकादशी - निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन जावं असा प्रस्ताव

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (08:26 IST)
पंढरपूरच्या आषाढी वारीची परंपरा सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं पूर्णपणे रद्द करू नये, तर काही निवडक मंडळींनी ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जावं असा प्रस्ताव दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांनी तसंच आळंदीवासी यांनीही सादर केला आहे.
 
आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० जून रोजी २० जणांसह माऊलींच्या पादुका गाडीने घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
पालखी मार्गावर पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळी पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाला प्रशासनाकडूनही परवानगी मिळणार नाही. हे लक्षात घेऊनच अगदी मोजक्या मंडळींच्या सहभागातून आषाढी वारी पूर्ण केली जावी अशी मागणी पुढे आली आहे. येत्या दोन तीन दिवसांतच त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments