Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात काल नव्या २३४७ रुग्णांची भर; आतापर्यंत ७,६८८ जणांना डिस्चार्ज

Webdunia
सोमवार, 18 मे 2020 (07:03 IST)
राज्यात काल २ हजार ३४७ नवे रुग्ण आढळले असून ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच काल ६०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ७६८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार राज्यांची एकूण संख्या ३३ हजार ५३ इतकी झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. हीच चिंताजनक स्थिती पाहता आज राज्यासह देशाचाही लॉकडाउन ३१ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत राज्याची ही स्थिती नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी आरोग्य यंत्रणेवर असणार आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments