rashifal-2026

राज्यात सोमवारी ३ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

Webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)
सध्या राज्यामधील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होतोना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कठोर निर्बंध लादण्याचे संकेत दिले.  राज्यात सोमवारी ३ हजार ३६५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ६७ हजार ६४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ७८ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के असून सध्या मृत्यूदर २.४९ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ५९ हजार २६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६७ हजार ६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच ३६ हजार २०१ रुग्ण सक्रीय आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments