Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई उपनगरात कोरोना रुग्णांची वाढ कायम

Webdunia
शनिवार, 16 मे 2020 (18:02 IST)
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगर ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तर पनवेल, उरण या ठिकाणीही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही तासात ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८७२ झाली आहे, काल दिवसभरात कोरोनाचे ९३ रुग्ण आढळले होते. दिवसभरातली रुग्णसंख्या पाहाता कोरोनाचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रादुर्भाव होतोय. औरंगाबाद शहरात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

CSK vs PBKS : चेन्नईसुपर किंग्जला पंजाबकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार

LIVE: वर्धा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे अध्यक्ष सहदेव बेटकर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

2029 नंतरही मोदी पंतप्रधान राहतील आणि देशाचे नेतृत्व करत राहतील, फडणवीसांचे विधान

पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे ध्येय घेत माजी क्रिकेटपटू केदार जाधव भाजप मध्ये सामील

पुढील लेख
Show comments