Festival Posters

राज्यात कोरोना मंदावला 50 हजारांपेक्षा कमी केसेस

Webdunia
सोमवार, 3 मे 2021 (22:57 IST)
महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, रिकव्हरी वाढण्यासह सक्रिय प्रकरणे देखील कमी होऊ लागली आहे.  मुंबईतही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 48,621 नवीन प्रकरणे समोर आली असून 567 लोक मृत्युमुखी झाले आहेत.  
महाराष्ट्रात चोवीस तासांत 59,500 लोक बरे झाले आहे.सक्रिय प्रकरणे कमी होऊन 6,56,870 एवढे आहे .
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे की महाराष्ट्रात संसर्ग कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत.
 
त्याच वेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2,662 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. 5,746 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 78 लोक मृत्युमुखी झाले आहेत. मुंबईत सध्या 54,143 सक्रिय प्रकरणे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, संजय राऊतांचा घणाघात

राज आणि उद्धव यांच्यातील अंतर वाढणार! भाजपच्या पाठिंब्यावर मनसेचा जोरदार हल्ला

LIVE: मुंबईत मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर खासदारांच्या वाहनाला आग, वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे सुखरूप बचावले

IND vs PAK: भारतासाठी आनंदाची बातमी, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार, सूर्यकुमार यादव ने दिली माहिती

पुढील लेख