Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड केला वसूल

Webdunia
मंगळवार, 12 मे 2020 (16:27 IST)
राज्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळा. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अनेकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ हजार ८३८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याला अटक

महान बॉक्सिंग खेळाडू जॉर्ज फोरमन यांचे निधन

गुजरातमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवरही आरोप, दंगलखोरांकडून नुकसान भरपाई केली जाईल मुख्यमंत्री फडणवीस एक्शन मोड मध्ये

LIVE: नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअरला अटक

पुढील लेख
Show comments