Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार

Webdunia
दिल्लीतील मरकजमधून परतल्यानंतर क्वारंटाईन केलेले १० जण शुक्रवारी पसार झाल्याचे धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी शिरूर येथील संबंधित केंद्राच्या प्रमुखाससह ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन केलेले १० जण पसार झाल्याने पोलीस प्रशासनाचा ताण आणखी वाढला आहे.

शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे केंद्र आहे. नगरपरिषदेच्यावतीने सर्वेक्षण चालू असताना या शिक्षण केंद्रात दिल्लीतील परतलेले १० जण आढळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १ एप्रिलला त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या हातावर शिक्के देखील मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पोलीस निरीक्षक आणि नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी आले असताना ते पसार झाल्याचे समोर आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments