Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (07:45 IST)
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून बुधवारी ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ६ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात  ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.४० टक्के इतका आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ७९ हजार १८५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० लोक हे होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ७०१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहे. सध्या एकूण ८२ हजार ३४३ कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments