Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मंगळवारी 460 नव्या रूग्णांची नोंद

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:35 IST)
राज्यातील मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी  तुलनेत काहीशी वाढ होताना दिसत आहे. राज्यात  मंगळवारी 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात  5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
 राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments