suvichar

राज्यात मंगळवारी 460 नव्या रूग्णांची नोंद

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:35 IST)
राज्यातील मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी  तुलनेत काहीशी वाढ होताना दिसत आहे. राज्यात  मंगळवारी 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात  5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
 राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालयांवर मराठी फलक लावणे बंधनकारक; बीएमसीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिला

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला

नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले; न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला

रेल्वे मेगा ब्लॉक: गरीब रथसह अनेक गाड्या रद्द; अकोला रेल्वे प्रशासनाने १४ ते १८ मे दरम्यान विशेष मेगा वाहतूक ब्लॉक जाहीर केला

प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक तपशील उघड: रक्ताच्या गाठी आढळल्या, शरीरावर जखमांच्या खुणा

पुढील लेख
Show comments