Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहण संपल्यानंतर यज्ञोपवीत/जानवे बदलावे का?

Webdunia
सोमवार, 22 जून 2020 (09:07 IST)
"सर्वेषामेव वर्णानां सूतकं राहुदर्शने ।" असे सांगितलेले आहे. अर्थात ग्रहणाचे  सूतक हे सर्व वर्णियांना असते.
त्याचप्रमाणे जानवे कधी बदलावे यासंबंधी पराशरांचे वचन पुढीलप्रमाणे आहे - "सूतकान्ते उपाकर्मे गते मासचतुष्टये । नवयज्ञोपवीतं तु धृत्वा जीर्णं विसर्जयेत् ।।" 
अर्थात सूतक संपल्यानंतर , उपाकर्माचेवेळी, चारमहिने वापरल्यानंतर जीर्ण यज्ञोपवीताचा त्याग करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे असे सांगितलेले आहे. या वचनात सूतक संपल्यावर जानवे बदलावे असे सांगितलेले आहे व ग्रहणात सर्वांना सूतक प्राप्त होत असल्यामुळे ग्रहणानंतर जानवे बदलतात.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments