Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर हिमशिखरे नष्ट होतील

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (09:42 IST)
हिमालयातील खुमबू नावाची हिमशिखरे आहेत. प्रचंड उष्म्यामुळे होत असलेले उत्सर्जन असेच कायम राहिले तर जगातील 46 वारस्यांपैकी 21 वारसे नष्ट होणार असल्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. प्रचंड उष्म्यामुळे होणारे उत्सर्जन कमी झाले तरीही किमान 8 जागतिक वारसे तर नक्कीच नष्ट होतील. या 8 वारस्यांवर बर्फ नावालाही उरणार नाही, असेही संशोधकांच्या या टीमने अहवालात म्हटले आहे.
 
अर्जेटिनामधील ‘लॉस ग्रेशियर्स नॅशनल पार्क’मधील बर्फ आताच 60 टक्के वितळला आहे. 2100 पर्यंत हे हिमशिखर नाहीसे होणार आहे. अशीच गत उत्तर अमेरिका, कॅनडा येथील हिमशिखरांचीही होणार आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ या संस्थेच्या संशोधकांनी जगातल्या हिमशिखरांचा अभ्यास प्रथमच केला आहे. त्यांनी जमवलेल्या आकडेवारीतून या हिमशिखरे 2100 पर्यंत वितळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. संशोधकांनी सादर केलेला हा अहवाल ‘अर्थ फ्युचर’ या जर्नलमध्ये छापून आला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

LIVE: नितेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

पुढील लेख
Show comments