Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
मुख्य लढत : अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव उसेंडी (काँग्रेस)
 
अशोक नेते भाजपचे विद्यमान खासदार आहेत. डॉ.नामदेव उसेंडी कॉंग्रेसचे माजी आमदार आहेत. नेते यांनी २०१४ च्या निवडणुकीत उसेंडी यांचा दोन लाख ३६  हजार मतांनी दारूण पराभव केला होता. त्यावेळी नेते यांना पाच लाख ३५  हजार ९८२ तर उसेंडी यांना २  लाख ९९  हजार ११२  मते मिळाली होती.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नागपुरात कर्मचाऱ्यांनी मालकाचे पैसे चोरले, नंतर दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने पळून गेला

उद्धव यांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला- संजय शिरसाट

'त्याच्या हातात राॅड होता म्हणून पुढे जायला भीती वाटली', वसईत हत्या होताना लोक व्हीडिओ बनवत होते- ग्राऊंड रिपोर्ट

'युक्रेन युद्ध थांबवणारे देशातली पेपरफुटी थांबवू शकत नाहीत', UGC-NET प्रकरणावरून राहुल गांधींची टीका

12th Pass केंद्रीय मंत्री Savitri Thakur यांना 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' लिहिता आले नाही

सर्व पहा

नवीन

Nvidia मायक्रोसॉफ्ट,अ‍ॅपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी कशी बनली?

वसईत तरुणीची निर्घृण हत्या, आजूबाजूला अनेकजण असून तिला वाचवण्याचं गर्दीला धाडस का झालं नाही?

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचा वाढदिवस

30 लाख रुपये देऊन पेपर पाठ करवून घेतला होता, NEET पेपर लीकचे थर उघड होऊ लागले, वाचा आरोपीची कबुली

ज्यांनी मतदान केले नाही त्यांना मोफत रेशन देणे बंद करा, भाजप नेत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र

पुढील लेख
Show comments