Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी आधार काढा मग दहावी, बारावीचा निकाल पाहा

aadhar
Webdunia
गुरूवार, 10 मे 2018 (08:54 IST)
यंदापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अद्याप दहावी, बारावीच्या प्रत्येकी वीस टक्‍के विद्यार्थ्यांकडून आधार काढण्यात आलेले नाही. परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आधार काढले नाही अशांनी निकालापर्यंत काढण्याचे हमीपत्र मंडळाला सादर केले आहे. त्यामुळे निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे गरजेचे झाले आहे.
 
राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येत आहे. ही माहिती आधारशी लिंक करण्यात येत आहे. तसेच दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांची लिंक राहावी, शालाबाह्यांचा शोध घेता यावा, अकरावी प्रवेशाचा डेटा लिंक करता यावा आदी गोष्टींसाठी शासनाकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्ण विखे पाटीलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर 53 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोलकाता येथील हॉटेलमध्ये आग, 14 जणांचा मृत्यू

DC vs KKR : कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला

मुंबईत 'वेव्हज 2025' जागतिकशिखर परिषदशिखर परिषद आयोजित केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

पुढील लेख
Show comments