Dharma Sangrah

आधी आधार काढा मग दहावी, बारावीचा निकाल पाहा

Webdunia
गुरूवार, 10 मे 2018 (08:54 IST)
यंदापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अद्याप दहावी, बारावीच्या प्रत्येकी वीस टक्‍के विद्यार्थ्यांकडून आधार काढण्यात आलेले नाही. परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आधार काढले नाही अशांनी निकालापर्यंत काढण्याचे हमीपत्र मंडळाला सादर केले आहे. त्यामुळे निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे गरजेचे झाले आहे.
 
राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येत आहे. ही माहिती आधारशी लिंक करण्यात येत आहे. तसेच दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांची लिंक राहावी, शालाबाह्यांचा शोध घेता यावा, अकरावी प्रवेशाचा डेटा लिंक करता यावा आदी गोष्टींसाठी शासनाकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments