Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी आधार काढा मग दहावी, बारावीचा निकाल पाहा

Webdunia
गुरूवार, 10 मे 2018 (08:54 IST)
यंदापासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अद्याप दहावी, बारावीच्या प्रत्येकी वीस टक्‍के विद्यार्थ्यांकडून आधार काढण्यात आलेले नाही. परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आधार काढले नाही अशांनी निकालापर्यंत काढण्याचे हमीपत्र मंडळाला सादर केले आहे. त्यामुळे निकालाच्या वेळी विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढणे गरजेचे झाले आहे.
 
राज्य शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल या संगणक प्रणालीमध्ये भरण्यात येत आहे. ही माहिती आधारशी लिंक करण्यात येत आहे. तसेच दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांची लिंक राहावी, शालाबाह्यांचा शोध घेता यावा, अकरावी प्रवेशाचा डेटा लिंक करता यावा आदी गोष्टींसाठी शासनाकडून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments