Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाही तर दोन दिवसात मी पाणीही सोडणार; शाहू महाराजांच्या भेटीत मनोज जरांगेंचे स्पष्टीकरण

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (07:54 IST)
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती जालन्यातील मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन स्थळी पोहोचून त्यांनी मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची ही विचारपूस केली. तुम्ही आहात म्हणून मराठे आहेत असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्याविषय़ी काढले आहेत. तर श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या येण्याने आंदोलनाला बळ मिळाल्याची भावनाही मनोज जरांगे- पाटील यांनी व्यक्त केले. दोन दिवसात जर सरकारने आरक्षण दिले नाही तर आपण पुन्हा पाणी पिणार नाही असेही मनोज जरांगे- पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांना सांगितले.
 
जालन्यातील आंतरवली सरटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. आजच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खुपच खालावली असल्याचे समाज माध्यमांमध्ये दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी तणाव दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती मनोज जरांजे यांच्या तब्येतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी जालन्याकडे आज सकाळी रवाना झाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संत नामदेव महाराज

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

Sensex : शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदा 80 हजारांचा टप्पा पार केला, निफ्टी 24300 च्या जवळ

महाराष्ट्र : प्रत्येक महिन्याला शेतकरी करीत आहे आत्महत्या, या वर्षी 1046 शेतकऱ्यांनी दिले आपले प्राण

लोन देण्याच्या नावावर फसवणूक, 2 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सर्व पहा

नवीन

इंदापूरजवळ कारचे टायर फुटून अपघातात 5 जण ठार

महाराष्ट्रामध्ये 'लाडकी बहीण योजना' लाभार्थी महिलांचे वाढवले वय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदतवाढ 31 ऑगस्ट पर्यंत -अजित पवार

मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास

हाथरस चेंगराचेंगरी : 'सत्संगानंतर लोक भोले बाबांच्या पायाची धूळ घ्यायला गेले आणि गोंधळ उडाला'

पुढील लेख
Show comments