Festival Posters

विमानाला उशीर झाला, मग विमान कंपनीला दंड

Webdunia
गुरूवार, 19 एप्रिल 2018 (15:52 IST)

आता नवीन नियमानुसार  कोणत्याही  एअरलाईन्सला उशीर झाला तर त्या कंपनीला त्याबदल्यात दंड भरावा लागणार आहे. प्रवासी वर्गाला होणाऱ्या त्रासासाठी  डीजीसीएने महत्वाचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यामध्ये प्रवाशांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदारीचा विचार केला जाणार आहे. एअरलाइन्सच्या प्रवाशांमुळे कनेक्टिंग फ्लाइट सुटण्याच्या घटना वाढल्या आहेत.

यामध्ये डीजीसीएने मांडलेल्या प्रस्तावानुसार एअरलाईनने 20 हजार रुपयांपर्यंतचे भरपाई  देणार आहे. प्रथमच  इतक्या रुपयांच्या भरपाईची प्रस्ताव मांडला आहे.  याचा लाभ अशा प्रवाशांना मिळणार आहे ज्यांची फ्लाई कॅन्सल झाल्यामुळे कनेक्टिंग फ्लाईट चुकणार आहे. नव्या आदेशानुसार, तिकीट असूनही प्रवास करू दिला नाही तर एअरलाईन्सला 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईची मतदार यादी वादग्रस्त म्हणत विरोधकांनी केला हल्लबोल

अमरावतीच्या तिवासा तहसीलमधील शिवणगाव-बेनोडा भागात भूकंपाचे धक्के जाणवले

पटणामध्ये तिहेरी हत्याकांड; व्यापाऱ्याची हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना लोकांनी बेदम मारहाण करून केले ठार

हवामान पुन्हा बदलेल? चक्रीवादळाचा धोका; या राज्यांमध्ये आयएमडीचा इशारा

पाकिस्तानमध्ये मुलांनी रॉकेटला खेळणे समजून उचलले, स्फोट होताच तीन जण ठार

पुढील लेख
Show comments