Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुकेश अंबानी म्हणाले- मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास झाला

Webdunia
रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे. मोदींनी सर्वांना प्रेरित केले आहे.
 
राजधानी दिल्ली येथे आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसला संबोधित करत मोदी यांनी म्हटले की 2020 पर्यंत भारत पूर्णपणे 4जी होईल. त्यांनी म्हटले की फायबर नेटवर्कसाठी देखील जिओ प्रतिबद्ध.
 
अंबानी यांनी म्हटले की भारत विश्वातील सर्वात मोठे डिजीटल मार्केट आहे. त्यांनी म्हटले की भारत वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments