Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑटो सेक्टरमध्ये 10 लाख नोकर्‍यांना धोका, सर्वात धोकादायक मोदी सरकारची शांतता

Webdunia
नवी दिल्ली- काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी ऑटो क्षेत्र संकटात असल्यासंबंधी बातमीवर नरेंद्र मोदी सरकारावर टिका करत म्हटले की या प्रकाराची शांतता सर्वात जास्त धोकादायक आहे.
 
त्यांनी ट्विट करत म्हटले की, 'ऑटो सेक्टरच्या 10 लाख लोकांच्या नोकर्‍या संकटात आहे. येथे काम करणार्‍यांना आपल्या पोटापाण्यासाठी नवीन ठिकाणे शोधावे लागणार.
 
प्रियंका यांनी आरोप केला की, 'नष्ट होत असलेले रोजगार, कमजोर पडत असलेले व्यापार आणि अर्थव्यवस्थेची कंबर तोडणारी नीती यावर भाजप सरकाराची शांतता सर्वात अधिक धोकादायक आहे.'

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments