Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाक क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका

Great
Webdunia
शनिवार, 18 एप्रिल 2020 (13:10 IST)
दहशतवादाच्या मुद्दयावरून 2008 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही मालिका झाली नाही. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचे अंदाजे 90 लाख अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तर याचा फटका भारताला फारसा बसलेला नाही.

बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डामध्ये 5 वर्षांचा करार झाला होता. जो करार एप्रिल महिन्यात संपणार आहे. यानुसार भारत-पाक घरच्या मैदानावर दोन मालिका खेळणार होते. या मालिकेसाठी पाक क्रिकेट बोर्डाने मोठी तयारी केली होती, ज्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचे करारही करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने यातून माघार घेतल्मयमुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसल्याची माहिती, पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये, राजस्थान पंजाबविरुद्ध 200 धावांचा टप्पा पार केला

SRH vs GT Playing 11: सनरायझर्स समोर गुजरात आपली ताकद दाखवेल; संभाव्य प्लेइंग-11जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थानने पंजाबचा 50 धावांनी पराभव केला

CSK vs DC: सीएसकेचा 25 धावांनी पराभव करत दिल्लीने तिसरा विजय नोंदवला

पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात यशस्वी जयस्वालच्या फॉर्मवर लक्ष ठेवले जाईल

पुढील लेख
Show comments