Dharma Sangrah

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर 10 वाक्ये

Webdunia
रविवार, 23 जानेवारी 2022 (06:57 IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे आणि आघाडीचे नेते होते. श्रीमंत कुटुंबातून आलेले आणि भारताच्या प्रशासकीय सेवेचा एक भाग असूनही नेताजींना देशात अशी परिस्थिती बघितली गेली नाही. 'द ग्रेट इंडियन स्ट्रगल' हा ग्रंथ नेताजींनी चळवळीचा इतिहास सांगण्यासाठी लिहिला होता. नेताजी प्रबळ इच्छाशक्तीचे होते. त्यांच्या राष्ट्रवादी दृष्टिकोनाने त्यांना भारताचे नायक बनवले.
 
1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील कटक भागात झाला.
 
2) नेताजी त्यांची आई प्रभावती यांच्या 14 मुलांपैकी 9 वे अपत्य होते.
 
३) नेताजींचे वडील जानकीनाथ बोस हे कटक येथील प्रसिद्ध सरकारी वकील होते.
 
4) नेताजी कलकत्ता विद्यापीठातून बी.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 
5) 1920 मध्ये नेताजींनी प्रशासकीय परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.
 
6) स्वामी विवेकानंद आणि इतरांच्या प्रभावाखाली नेताजींनी 1921 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
 
7) नेताजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारक नायक होते.
 
8) भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे गांधीजींशी राजकीय मतभेद सुरू झाले.
 
9) सुमारे 40000 भारतीयांसह नेताजींनी 1943 मध्ये 'आझाद हिंद फौज' स्थापन केली.
 
10) 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, नंतर अपघाताचे खोटे नाटक रचले

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

DC vs GT: शुभमन गिलचे शानदार पुनरागमन, कर्णधार गुजरातला दिल्लीविरुद्ध २१० धावांपर्यंत पोहोचवले

एअर गनने व्यक्तीच्या गुप्तांगात हवा भरली; अंतर्गत अवयव फाटल्याने मृत्यू, आरोपीला अटक

राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार! वन्यजीवांची कातडी आणि शरीराच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणी ६ आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments