suvichar

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो...

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (11:50 IST)
सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण... 
 
आचार्य विनोबा म्हणतात की, 
आकाशातून पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. 
मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. 
तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जाते. 
कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो... 
पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार 
 
यावर त्याचं अस्तित्व व त्याची पद प्रतिष्ठा अवलंबून असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पुणे: कौटुंबिक वादातून वडिलांनी केली ३ वर्षांच्या चिमुकलीची हत्या तर ५ वर्षांचा आर्यन थोडक्यात बचावला

LIVE: महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला

पश्चिम बंगालमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसह मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता; अमित शाह उपस्थित राहणार

LSG vs RCB: लखनौ सुपर जायंट्सने ९ धावांनी विजय मिळवला

१०वीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात

पुढील लेख
Show comments