Marathi Biodata Maker

जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीच तोडू नये

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (09:08 IST)
माणुस कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून...आजवर खूप 
माणसं कमावली...हीच आमची श्रीमंती...!!
 
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ...
आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ... 
 
ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मूळ आहे.
 
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे.
 
"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे". 
 
"वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली
 पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या मित्रांची सोबत 
वाढवा".
 
आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका. 
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. 
 
जीवनामध्ये या 5 गोष्टी 
कधीच तोडू नका.
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम 
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही. परंतु वेदना खुप होतात.
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana मकर संक्रांतीला महिलांना ₹३,००० मिळतील का? कोण पात्र आहे आणि कोण अपात्र?

पाकिस्तानच्या सिंधमध्ये हिंदू शेतकऱ्याची हत्या, जनतेत संतापाची लाट

अंथरुण ओले केल्यामुळे सावत्र आईने गरम चमच्याने पाच वर्षांच्या मुलीच्या गुप्तांग जाळले

मंदिरे पाडण्याबाबत अजित डोवाल यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विधान

पुणे निवडणुकीसाठी पवार कुटुंब एकत्र आले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

पुढील लेख
Show comments