Marathi Biodata Maker

जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीच तोडू नये

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (09:08 IST)
माणुस कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून...आजवर खूप 
माणसं कमावली...हीच आमची श्रीमंती...!!
 
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ...
आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ... 
 
ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मूळ आहे.
 
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे.
 
"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे". 
 
"वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली
 पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या मित्रांची सोबत 
वाढवा".
 
आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका. 
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. 
 
जीवनामध्ये या 5 गोष्टी 
कधीच तोडू नका.
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम 
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही. परंतु वेदना खुप होतात.
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

Ajit Pawar plane crash जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा एक कथित व्हिडिओ शेअर केला

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅनेडियन शिष्टमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली स्थापित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

पुढील लेख
Show comments