Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीवनामध्ये या 5 गोष्टी कधीच तोडू नये

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (09:08 IST)
माणुस कमीपणा घ्यायला शिकलो म्हणून...आजवर खूप 
माणसं कमावली...हीच आमची श्रीमंती...!!
 
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ...
आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ... 
 
ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मूळ आहे.
 
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे.
 
"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे". 
 
"वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली
 पसरते. जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर स्वत:चा विस्तार वाढवतेवेळी चांगल्या मित्रांची सोबत 
वाढवा".
 
आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका. 
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते. 
 
जीवनामध्ये या 5 गोष्टी 
कधीच तोडू नका.
1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम 
कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही. परंतु वेदना खुप होतात.
 
-सोशल मीडिया

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments