Festival Posters

सामान्य ज्ञान असं का होत -विजेच्या धोक्यामुळे एखादी व्यक्ती मरण का पावते.

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (09:40 IST)
एखादा माणूस विजेच्या धक्क्यामुळे ठार झाला किंवा मरण पावला असं आपण नेहमीच ऐकतो, असं का होत त्याच्या कोणी विचार केला आहे का. चला तर मग जाणून घेऊ या. असं का होतं.
 
जेव्हा एखाद्या माणसाला विजेचा धक्का लागतो तेव्हा विजेमुळे मानवी शरीरातील पाणी पूर्णपणे जळते आणि पाणी जळल्यामुळे  माणसाचे रक्त घट्ट होते. रक्त परिसंचरण मंदावते त्यामुळे माणसाचे सर्व अवयव काम करणे बंद पडते आणि माणूस मरण पावतो. विजेचा धक्का लागल्यावर तीन कारणामुळे प्राण जातात. श्वास थांबल्यामुळे, हृदयाचे ठोके बंद पडल्यामुळे आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम न केल्यामुळे. विद्युत शॉक मुळे होणाऱ्या मृत्यूला इलेक्ट्रो क्युशन (Electro cushion) म्हणतात. हेच कारण आहे की विजेचा धक्का लागल्यावर माणूस मरण पावतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Egg Pakoda स्वादिष्ट अंडी पकोडे रेसिपी

हिवाळ्यात या ५ प्रकारच्या चटण्या जरूर खाव्यात; जेवणाची चव वाढवण्यासोबतच अनेक फायदेही मिळतात

डॉ. आंबेडकर यांच्या नावावरुन मुलांसाठी प्रेरणादायी नावे

PCOS नियंत्रित करायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

जेईई मेन 2026 मध्ये पूर्ण गुण मिळवण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताची तयारी कशी करावी

पुढील लेख
Show comments