rashifal-2026

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे , या वेळी प्यायल्याने फायदे मिळतील

Webdunia
सोमवार, 9 जून 2025 (22:30 IST)
उन्हाळा आला आहे आणि या काळात लोकांना काही पिण्यास आवडत असेल तर ते म्हणजे लिंबू पाणी. वाढत्या तापमानात, लिंबू पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु हे तेव्हाच होते जेव्हा तुम्ही ते योग्य वेळी सेवन करता. 
ALSO READ: रिकाम्या पोटी 1 वाटी दही खाणे पोट, त्वचा, हाडांसाठी अती फायद्याचे
लिंबू पाण्यात भरपूर व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे तुम्हाला ऊर्जा देतात तसेच तुमचे शरीर हायड्रेट ठेवतात. हे आपल्याला फायदे देतात. पण लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे जेणे करून तुम्हाला फायदा मिळेल. ते पिण्याच्या योग्य वेळेबद्दल आणि आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या.
 
सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यावे. यामुळे तुमची पचनसंस्था सक्रिय होते. याशिवाय तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचे चयापचय देखील वाढते. जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर लिंबू पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ALSO READ: जांभूळ खाताना या चुका करू नका
दुपारी लिंबू पाणी प्यावे 
जर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवायचे असेल तर दुपारी लिंबू पाणी प्यावे. यामुळे उष्माघाताचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
 
व्यायामानंतर लिंबू पाणी प्या 
उन्हाळ्यात व्यायाम केल्यावर किंवा बाहेर काम केल्यांनतर लिंबू पाण्याचे सेवन करावे. 
असे केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर होऊ शकते. यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि तुम्हाला ऊर्जा देखील मिळते.
ALSO READ: पोटाची चरबी आणि सूज कमी करू शकतात काळे तीळ, कसे खावे जाणून घ्या
जेवण्याच्या अर्धातासाआधी प्यावे 
पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवण्याचा अर्धातासाआधी लिंबू पाणी प्यावे.या मुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

बारावीनंतर मुलींसाठी करिअर बनवण्यासाठी हे पर्याय चांगले आहे

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

नैतिक कथा : चिमणी, गरुड आणि सापाची गोष्ट

पुढील लेख
Show comments