Marathi Biodata Maker

आरोग्यासाठी काही फायद्याच्या गोष्टी

Webdunia
शनिवार, 6 जुलै 2019 (14:49 IST)
दोन्ही वेळा जेवण झाल्यानंतर थोडंसं गूळ खाल्ल्याने अॅसिडीटीची तक्रार होत नाही.
लवंग आणि वेलदोड्याची पूड समांतर मात्रेत मिसळून जेवण्यानंतर खाल्ल्याने अॅसिडीटीची तक्रार होत असून तोंडाची दुर्गंधही दूर होते.
एक चमचा धणे पूड आणि चिमूटभर हळद मिसळून ही पेस्ट रात्री पिंपल्सवर लावावी आणि सकाळी धुऊन टाकावी. काही दिवस ही पेस्ट वापरल्याने पिंपल्स नाहीसे होतील.
केळी सालासकट शेकावी. केळीचे तुकडे करून मिरपूड टाकून गरम-गरम खायला हवे. हे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

पायलट होण्यासाठी तुम्हाला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात

दूषित पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे 11 गंभीर आजार, जाणून घ्या

केस धोक्यात असल्याचे हे 5 संकेत देतात, दुर्लक्ष करू नये

टायफॉइड का होतो, कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

जेवणानंतर अन्न सहज पचण्यासाठी ही योगासने करा

पुढील लेख
Show comments