rashifal-2026

नागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला

Webdunia
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
मला विचारलच नाही;
मला Good morning केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही;
माझं नावंच घेतलं नाही;
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;
माझा फोन घेतला नाहीं ;
मला बसायला खुर्चीच दिली नाही;
मला मानच दिला नाही.
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.
तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, 200 कोटींचा टप्पा ओलांडला

सिद्धार्थ शुक्ला या कारणासाठी वडिलांच्या पर्समधून पैसे चोरायचे

धर्मेंद्रची इच्छा अपूर्ण राहिली, हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभेत गुपित उलगडले

सिद्धार्थ शुक्लाला अभिनेता व्हायचे नव्हते, पण आईच्या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले

Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण

पुढील लेख
Show comments