Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हुशार लोकं खूश नसतात, जाणून घ्या 5 कारण

Webdunia
खूश राहणे हे व्यक्तीच्या स्वभाव आणि आसपास असलेल्या वातावरणावर अवलंबून असं. खूर असणे व नसणे यामागे विभिन्न कारणं असू शकतात परंतू हुशारी हेदेखील यामागील एक कारण आहे. जाणून घ्या असे 5 कारणं ज्यामुळे हुशार लोकांसाठी खूश राहणे कठिण जातं.
1. हुशार लोकं कोणत्याही विचार किंवा परिस्थितीचे अधिक विश्लेषण करतात, अर्थातच ते हृदयाऐवजी डोक्याने जास्त काम घेतात परिणामस्वरूप ते खूश राहण्यात यशस्वी ठरत नाही.
 
2. अधिक विचार करत राहिल्यामुळे मेंदू अवरोधित होतो, विशेष म्हणजे डोक्याने गणित बसवल्यानंतरही शेवटी असे लोकं फस्ट्रेशनवर पोहचतात ज्यामुळे आंतरिक खुशी मिळू पात नाही.

3. हाय स्टँडर्ड अर्थात कोणत्याही गोष्टींवर त्यांच्या विचार करण्याचा स्केल उच्च असतो. अनेकदा हे विचार व्यावहारिकतेशी जुळत नाही ज्यामुळे यश, नाते आणि इतर गोष्टींमध्ये असंतोषतेचा भाव बनलेला असतो. हे सगळं आपल्या खूश राहण्याच्या प्रवृ्तीवर प्रभाव टाकतं.
 
4. ते स्वत:वर कठोर असतात, अनेकदा भूतकाळात झालेल्या चुकांमुळे दोषी असल्याची भावना असते ज्यामुळे नकारात्मक भावना जन्म घेतात आणि खुशी प्रभावित होते.
 
5. अश्या लोकांमध्ये वैयि संचार अर्थात स्वत:शी बोलणे किंवा स्वत:ला समजणे हे भाव कमीच ब‍घायला मिळतात, ज्यामुळे हुशार लोकं एकटेपणा, गैरसमज जाणवतात आणि अनेकदा मनोवैज्ञानिक समस्यांना समोरा जातात.

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments