Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पालिका प्रशासनाने ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली

Webdunia
शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:48 IST)
मुंबई महापालिकेच्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली त्याचप्रमाणे ६७ वारसदार कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत करून मोठा आधार दिला आहे. 
 
पालिकेची सेवा बजावताना पालिकेच्या विविध खात्यातील ६ हजार २८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाशी लढा देणाऱ्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
त्यामुळे पालिकेने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, मृत कर्मचारी, अधिकारी यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करण्यात आले. तर कोरोना विरोधातील या लढ्यात रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन ५ हजार ३६३ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments