Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडियाचे दिल्ली नंतर मुंबई मध्ये जल्लोषात स्वागत...वल्ड चॅंपियन मानले आभार

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (10:02 IST)
घवघवीत यशानंतर टीम इंडिया मायदेशी परतली. 13 वर्षांनंतर भारताने क्रिकेटचा विश्वकप जिंकला आहे. हे कारण आहे की टीम इंडियाचे दिल्लीने तर स्वागत केले तसेच मुंबई ने देखील जल्लोषात स्वागत केले. सर्व खेळाडूंनी चाहत्यांचे आभार मानले.
 
वानखेडे मध्ये खास आयोजनानंतर टीमला 125 करोड रुपयांचा चेक सोपविण्यात आला. कमीतकमी 16 तास प्रवास केल्यानंतर टीम इंडिया दिल्लीला पोहचली. विमानतळावर झालेल्या भव्य स्वागत नंतर सर्वांचा थकवा दूर पळाला. 
 
यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान निवास्थानी गेलेत. त्यानंतर मुंबईसाठी रवाना झालेत. टीम इंडियाचे मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत झाले. विमानतळावर भारतीय क्रिकेट टीम ला वाटर सॅल्यूट देण्यात आला. चारही बाजूंनीं इंडिया इंडिया घोषणा दिल्या गेल्या. मरीन ड्राइव्ह पासून तर वानखेडे स्टेडियम पर्यंत लाखो लोक खेळाडूंना भेटण्यासाठी एकत्रित झाले होते. वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने सर्वांचे आभार मानले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

सर्व पहा

नवीन

Israel-Lebanon: इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्याने बेरूत हादरले

IND W vs PAK W : भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यासाठी पुनरागमन करेल

Israel-Hezbollah War: इस्त्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1,974 लोकांचा मृत्यू

Hockey : हॉकी इंडिया लीग मध्ये आठ पुरुष आणि सहा महिला संघ सहभागी होतील

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

पुढील लेख
Show comments