Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाकाळात मुंबईत पाणी - पाणी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Webdunia
बुधवार, 15 जुलै 2020 (14:21 IST)
मुंबईकरांनो अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. सकाळपासून मुंबई शहरास उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारी मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा याआधीच व्यक्त केला होता. त्यानुसार सकाळपासूनच मुंबईला जोरदार पावसाने झोडपू काढले आहे. अंधेरी सब वे येथे पावसाचे पाणी भरले आहे. परिणामी, वाहतुकीसह पादार्‍यांसाठी दोन्ही बाजूने सब वे बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी याठिकाणी महापालिका कर्मचार्‍यांसह पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments