Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (11:12 IST)
देशभरात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
 
मणिपूर आणि आसाममध्ये भूस्खलन घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले आहे. हजारो लोकांना सुरक्षित शिबीर मध्ये आणण्यात आले आहे. भारतीय मान्सून विज्ञान विभाग अनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये खूप पाऊस होणार आहे. आईएमडी ने आसाम आणि मणिपुर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 
आसाम, मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार- 
मणिपुर आणि आसाम मध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन प्रभिवित झाले आहे.तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. 21 लाख लोग प्रभावित झाले आहे. आसाममध्ये पुराची स्थिती अजूनही गंभीर आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments