Festival Posters

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

Webdunia
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा नंबर मिळेल. केंद्रीय संचार मंत्रालयाने सर्व राज्यांना या संबंधात निर्देश जारी केले आहेत. बीएसएनएलने याची तयारी सुरू केली आहे.
 
अधिकृत सूत्रांप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत या संबंधात निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत म्हटले होते की दहा अंकांच्या लेवलमध्ये आता नवीन मोबाईल नंबर देणे शक्य नाही. म्हणूनच दहाहून अधिक अंकांची सीरीज सुरू केली गेली पाहिजे आणि नंतर सर्व मोबाईल नंबर 13 अंकांचे करावे.
 
या संबंधात सर्व सर्कलच्या दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांनी हे लागू करण्याचे आदेश जारी करत म्हटले आहे की आपले सर्व सिस्टम याप्रमाणे अपडेट करावे. बीएसएनएल (इंदूर) चे वरिष्ठ महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी सांगितले की डिसेंबर 2018 पर्यंत जुने मोबाईल नंबरदेखील या प्रक्रियेअंतर्गत अपडेट होतील.
 
वर्तमान नंबर कसे बदलतील, प्रक्रिया निश्चित नाही
 
सूत्रांप्रमाणे वर्तमान मध्ये चालू असलेले 10 अंकांचे मोबाईल नंबर ऑक्टोबरपासून 13 अंकांप्रमाणे अपडेट करणे सुरू केले जाईल. हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. वर्तमान मोबाईल नंबरमध्ये बदल कसे होईल हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. या नंबरमध्ये 3 डिजिट आधी जुळतील वा नंतर हे स्पष्ट नाही.
 
मोबाईल सॉफ्टवेअर होतील अपडेट
 
सूत्रांप्रमाणे या संबंधात मोबाईल हेडसेट बनवणार्‍या कंपन्यांनाही निर्देश दिले गेले आहेत की ग्राहकांना समस्या येऊ नाही म्हणून त्यांनी आपले सॉफ्टवेअर याप्रमाणे अपडेट करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का?

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या नवीन उपमुख्यमंत्री होतील का? फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले

Ajit Pawar plane crash बारामती अपघाताचे सत्य ब्लॅक बॉक्स उघड करेल, दिल्लीत मोठी कारवाई सुरू, एएआयबी चौकशीत गुंतले

मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

विमान वाहतूक मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून अपघाताच्या चौकशीत सहकार्य मागितले

पुढील लेख
Show comments