Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

140 किलो अंमली पदार्थ मुंबई सीमा शुल्क विभागाकडून नष्ट

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2022 (09:49 IST)
मुंबई सीमा शुल्क विभागाकडून नवी मुंबईतल्या तळोजा इथल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट केंद्रात १४० किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. त्यामध्ये विमानतळ प्राधिकरण, एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडून ताब्यात घेतलेल्या अंमली पदार्थांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेवेळी सीमा शुल्क विभागाच्या परिमंडळ तीनचे मुख्य आयुक्त राजेश सनन उपस्थित होते.
 
अंमली पदार्थांची भारतात होणारी तस्करी रोखण्यासाठी मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ विरोधी शाखेचा विशेष कक्ष स्थापन करण्यात आली असून  तिथं संपूर्ण भारतात अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची एकत्रित माहिती संकलित केली जाणार आहे. काही विशिष्ट विमानसेवा कंपन्या आणि विमानतळ इथून प्रवास करणा-या प्रवाशांचा प्रवासाचा इतिहास पाहून विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती विमानतळ सीमा शुल्क विभागाचे सह आयुक्त धनंजय माळी यांनी पत्रकारांना दिली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

'लोकांचे प्रेम माझ्यासाठी 'टॉनिक' ठरले- म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LIVE: कोल्हापूरनंतर प्रशांत कोरटकर यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल

लातूरमध्येही 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, एकाला अटक

महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाने फडणवीस सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स तयार केला

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार? यूबीटीने मोठा दावा केला

पुढील लेख
Show comments