Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
कोकणात 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील  आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. गेले दहा दिवस हा घाट बंद होता. दरडी बाजूला हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हलक्या आणि लहान वाहनांसाठी हा मार्ग आजपासून सुरु करण्यात आला आहे.
 
रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबा घाट अतीवृष्टीमुळे रस्ता खचल्यामुळे आणि दरडी  कोसळल्यामुळे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. 11 दिवस बंद असलेल्या हा घाट रस्ता आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. आंबा घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले आणि आता तो वाहतुकीला सुरु झालाय. 

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments