Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे : राऊत

Webdunia
बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:39 IST)
टीका करण्यासाठी भाजपाला भारतरत्न दिला पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे. भाजपाचे अभ्यासू नेते कुठल्याही विषयावर अमर्याद टीका करु शकतात त्यामुळे त्यांना आता भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काही लोकांना पीएचडीची पदवी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
 
संजय राऊत म्हणाले “भाजपाला टीका करण्यासंदर्भात भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. टीका करण्यात त्यांचा हात कुणी हात धरु शकत नाही. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. ब्रिटनमध्ये काय चाललं आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बऱ्याच महिन्यांमध्ये परदेशात गेलेले नाहीत. त्यामुळे जगात काय सुरु आहे ते कदाचित भाजपाच्या नेत्यांना माहित नसावं. केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी का घातली आहे हे कारण जरा अभ्यासू नेत्यांनी तपासावं” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातील स्थानिक प्रशासनावर नाराज,अधिकाऱ्यांना खड़सावले

LIVE: पुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला

सुप्रिया सुळे यांनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाल्या -

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांची आणि मुलींची खास नावे

पुण्यात पत्नीला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी पतीला जामीन

पुढील लेख
Show comments