Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार

Boycott of teachers on paper examination
Webdunia
गुरूवार, 31 मार्च 2022 (17:01 IST)
दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील हजारो शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे  उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे. 
 
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
 
विनाअनुदानित कायमस्वरूपी शाळांच्या मागणीमुळे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले आहे. याचा परिणाम बोर्डाच्या निकालावर होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

जालन्यात आजीला लुटून गळा आवळून खून करण्या प्रकरणी दोघांना अटक

गुंडांना पालकमंत्रीपद नसावे', संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले

RR vs MI: रोहित शर्मा टी-२० मध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला

LIVE: रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी 'गुंडांकडे' नसावी म्हणाले संजय राऊत

अवकाशात दोन महिला अंतराळवीरांनी पाचव्यांदा केला स्पेसवॉक

पुढील लेख
Show comments